|
|
|
|
|
|
|
जम्मू-काश्मीर पाकिस्तानच्या चिथावणीने आणि सक्रिय मदतीने 22 वर्षांपूर्वी काश्मीर खोऱ्यात धर्मांध मुस्लीम दहशतवाद्यांनी हैदोस घालायला सुरुवात केली. दिवसाढवळ्या खुना-खुनी, सामूहिक हत्याकांडे, बॉंबस्फोट,  सरकारी इमारतींची पेटवा पेटवी असा हिंसाचाराचा आगडोंब धडाडून पेटला. दहशतवाद्यांच्या टोळ्यांनी काश्मीर खोऱ्यात पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्या पाच लाख हिंदू कुटुंबांना बंदुकीच्या दहशतीने पलायन करायला भाग पाडले.
Wednesday, May 16, 2012 AT 11:11 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
झारखंड आदिवासी जाती-जमातींचे प्राबल्य असलेल्या झारखंड राज्यातल्या बहुतांश सामाजिक घटकांवर अद्यापही अंधश्रध्दा आणि रुढी-परंपरांचा पगडा कायम असल्यामुळे, निरपराध्यांच्या बळी जाण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. वैदू, मांत्रिकावरच आदिवासी समाजाचा अद्यापही अधिक विश्वास असल्यामुळे, ग्रामीण भागात जादूटोण्याच्या प्रथेमुळे खुनांचे प्रमाण सातत्याने वाढतेच आहे. गेल्या तीन महिन्यात लोहदरगा जिल्ह्यात सुशील उराव, जी. बी.
Wednesday, May 16, 2012 AT 12:24 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
मुक्त आणि उदारमतवादी अर्थव्यवस्थेच्या धडाकेबाज अंमल-बजावणीनंतर गेल्या तीस वर्षात महाराष्ट्र आणि भारतात विना-अनुदानित शिक्षण संस्थांच्या दुकानदारीची भरभराट झाली. ज्या गावात बालवाडी नाही, तेथेही अभियांत्रिकी महाविद्यालये सुरु झाली. या संस्था शिक्षण प्रसाराच्या उदात्त भावनेने सुरु झालेल्या नाहीत.
Tuesday, May 15, 2012 AT 12:12 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
कधी वेतनवाढ तर कधी अन्य मागण्यांसाठी उठसूठ संप करणाऱ्या "एअर इंडिया'च्या वैमानिकांच्या दादागिरीने, या कंपनीचे अस्तित्वच आता संकटात आले आहे. वैमानिकांना लक्षावधी रुपयांचे गलेलठ्ठ वेतन, भत्ते आणि अन्य सवलती मिळत असतानाही संघटनेच्या बळावर सरकारलाही आपण नमवू शकतो, अशा मस्तवालपणाने त्यांनी तीही कंपनी आपल्या दावणीला बांधून टाकली.
Monday, May 14, 2012 AT 01:26 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
गुलाबचंद कटारिया राजस्थानच्या दक्षिण भागातून भारतीय जनता पक्षातर्फे जनजागरण यात्रा सुरु करायची घोषणा गुलाबचंद कटारिया यांनी करताच, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी बंडाचा झेंडा पुकारल्याने, कटारिया यांच्या नावाचा गाजावाजा झाला. राजस्थानच्या सत्तेच्या राजकारणात वसुंधराराजेंच्या वर्चस्वाला आव्हान देणारा हा नेता कोण? याची चर्चा सुरु झाली.
Saturday, May 12, 2012 AT 12:55 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
लीला गांधी लीला गांधी या अभिनेत्रीचे नाव नव्या पिढीला माहिती नाही. पण, तीस वर्षे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीची निष्ठेने सेवा केली. मराठी चित्रपट कलावंतांना पुरेसे मानधन मिळत नसे, त्या काळात, चित्रपट व्यवसायावरील प्रेमापोटी त्यांनी पैशाचा विचार न करता चित्रपट व्यवसायाच्या प्रेमापोटी नृत्य दिग्दर्शक, नृत्यांगना आणि अभिनेत्री, अशी कामे केली. उत्तम नृत्यांगना असा त्यांचा लौकिक होता.
Friday, May 11, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
ओरिसा ओरिसाच्या तुरुंगात डांबल्या गेलेल्या तीस नक्षलवाद्यांच्या सुटकेच्या बदल्यात, नक्षलवाद्यांच्या टोळीने ओरिसाचे आमदार झिना हिकम यांची सुटका केली. त्या आधी त्यांनी दोन इटालियन प्रवाशांना पळवून नेले होते. आमदार झिना हे सत्ताधारी बिजू जनता दलाचे असल्याने त्यांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुखरुप सोडवायसाठी सरकारने धावपळ केली. त्यांच्या मागण्याही झटपट मान्य केल्या.
Wednesday, May 09, 2012 AT 11:22 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या राजवटीत उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची पुरती वाट लागलेली होती. गुंड-गुन्हेगार  मवाली, दरोडेखोरांवर पोलिसांचा कसलाही वचक राहिलेला नव्हता. दिवसाढवळ्या बलात्काराच्या घटना घडत होत्या. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा मुख्य केला होता.
Wednesday, May 09, 2012 AT 01:32 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
1950 ते 1960 च्या दशकात माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि चीनचे माजी पंतप्रधान चौ एन लाय यांनी "हिंदी-चिनी भाई भाई'च्या घोषणा देत उभय देशातील मैत्रीचा प्रचंड गाजावाजा केला होता. पण 1962 मध्ये चीनने देशाच्या उत्तर सीमेवर आक्रमण करून भारतीय लष्कराचा लाजिरवाणा पराभव केला. चीनने विश्वासघात केल्याची संतप्त प्रतिक्रिया पं. नेहरूंनी व्यक्त केली. पण, परराष्ट्र धोरणात कधीच कोणत्याही देशावर विश्वास ठेवायचा नसतो.
Monday, May 07, 2012 AT 11:50 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रादेशिकवादाची भावना राज्यात वाढत असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या अखंडतेला ग्रहण लागेल, या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या व्यथेचा सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करायला हवा. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण हे दिल्लीस गेल्यामुळे, महाराष्ट्राच्या नेतृत्वाची सूत्रे प्रदीर्घकाळ वसंतराव नाईक यांच्याकडे राहिली. ते विदर्भाचे नेते आहेत, अशी आकसाची भावना पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेने कधीच ठेवली नाही.
Monday, May 07, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|